writing

This category contains 1 post

कलंदर

एकोणिसशे सत्तर- ऐंशीच्या दशकात भारतातील सर्व द्रुकश्राव्य माध्यमे पूर्णपणे सरकारच्या ताब्यात होती.एक विविध भारती ही वाहिनी सोडली तर आकाशवाणी व दूरदर्शन ही सरकारी माध्यमे, दिल्लीला तयार झालेल्या, अत्यंत रट्याळ व नीरसवाण्या कार्यक्रमांचा रतिबच रोज लावत असत व दुसरा कांही पर्यायच नसल्याने हेच कार्यक्रम लोकांना बघावे लागत. त्याच वेळी बांगला देशचे युद्ध संपले होते व दोन्ही … Continue reading »

Blog Stats

  • 151,315 hits

जुने लेख शोधा

Enter your email address to subscribe to this blog and receive notifications of new posts by email.

Join 95 other followers

MyFreeCopyright.com Registered & Protected
Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 95 other followers